कायरे गांव - ता. पेठ, जिल्हा - नासिक
अनेक वर्षापूर्वी अनेकदा आदिवासी पाडयावर जाण्याचा योग येत असे. ज्या आदिवासी पाड्यांवर जाणे झाले तेंव्हा मनात येणाऱ्या भावना आणि काल कायरे गावात भेटीच्या वेळी आलेल्या भावना यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता. आपले खूप काही हरवलंय, कायरे गावात ते काहीतरी गवसले, आपण असंबद्ध भटकतोय, आता दिशा मिळाली, आपण खूप बडबड केली ज्याला आगा-पिच्छा काही नव्हता, त्या चर्चेला आता मूर्त स्वरूप मिळू शकेल असं वाटायला लागलं....
मी...
December 7, 2014
June 15, 2011
1:07 AM
Unmesh Bagwe
No comments
Eliyahu Goldratt : Guru of ToC (Theory of Constraints) , Critical Chain left for heavenly abode.......feel very sorry to learn about the death of Dr Goldratt. CLICK HERE to learn tribute to him. Tribute to Eliyahu Goldratt - Ricardo Viana Var...
January 13, 2011
6:10 AM
Unmesh Bagwe
No comments
As a change-initiative, I do help social organisations build their websites, free of cost of course ! You can get a glimpse of such websites built by me.My Mission : Free Websites for NGOs / Social Organisations ….If you are working for some NGO / Social Organisation, this message is for you….If you do want to create home-page / web-site for your organisation but you do not have budget, you do not have expertise, you do not know how to go about,...
April 30, 2010
4:38 AM
Unmesh Bagwe
No comments
Chandamama : Indian childrens magazine with stories on mythology, culture & tradition. लहानपणी चांदोबा तील सुरेख गोष्टी वाचत आम्ही मोठे झालो, त्या चांदोबा मासिकाचे सर्व जुने अंक इथे उपलब्ध आहेत, ग्रेट...
March 2, 2010
11:57 PM
Unmesh Bagwe
4 comments
अनिल बोकील यांचे अर्थक्रांती वरील विचार वाचनात आले, पटले...सगळ्यापर्यंत हा विचार पोहचला पाहीजे. माझ्या मते, प्रचंड लोकसंख्येमुळे भारताची प्रगती होत नाही हा मुद्दा मला पटत नाही, खरं तर श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढविणा-या काळा पैसा आणि भ्रष्टाचार ह्या दोन प्रवृत्तींमुळे देश प्रगत होत नाही....अनिल बोकील यांच्या अर्थक्रांती वरील विचार स्पष्ट करणारा हा लेख ..." आपल्या खिशात भरपूर नोटा असाव्यात असं कोणाला वाटत नाही, पण आपल्या खिशात पन्नास रुपयापेक्षा...
January 24, 2010
6:20 AM
Unmesh Bagwe
2 comments
आज २५ जानेवारी, आप्पा उर्फ रघुनाथ रेडीज यांची आज दुसरी पुण्यतिथी !आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत "आंतरजातीय लग्न" या एका ध्येयाशी अविचल राह्यलेली ही व्यक्ती महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत एक अविस्मरणीय युग होय. सामाजिक चळवळीला त्यांनी जे योगदान दिले आहे, त्याची महाराष्ट्राने जेवढी घ्यावी तेवढी घेतली नाही, ही खेदाची बाब आहे. आज महाराष्ट्र सरकार आंतरजातीय विवाह करणा-या दांपत्याला रू.५०००० इतकी रक्कम बक्षिस म्हणून देते, पण पुरोगामी महाराष्ट्रात...
January 17, 2010
January 10, 2010
Subscribe to:
Posts (Atom)